Arvind Sawant | काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अरविंद सावंतांचा बंडखोरांना सवाल....
काल शिंदे आणि फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यातील काही मंत्र्यांवर आरोप आहेत. यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली. ते म्हणाले, ' महाराष्ट्राला लांछन लागण्याचा दिवस होता...9 ऑगस्टचा...
tv9marathi.com